"गणित"
"आयुष्याच्या गणितात"
कधी कधी सॉरी म्हणल पाहिजे..
जगताना नात्यांना "विश्वास अन प्रेमानं गुणल" पाहिजे..
आली वेळ "भागायची" चांगल्यास वाईटान "सत्य" बाकी राहिलं पाहिजे..
त्यातील सुख दुःख वजा केल्यास उरल नसेल तरी "सुख मनी वसल" पाहिजे..
येतील संकट, होतील पाठीवर वार, देत आव्हानं त्याला,
उतुंग होण्या "कर्म आणि करतुकीची_ "बेरीज" झाली पाहिजे...
हे कोड सोडवता पार करता आणिजाता जाता रिकाम्या हाती
"आनंदाचा निकाल" उरला पाहिजे...
©rohit v. khade
#vacation